पोस्ट्स

नोव्हेंबर २, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभ्यास फेरी उपक्रमांतुन शाळा बंद शिक्षण सुरु

इमेज
     सफाळे दि. कोरोना महामारी च्या कारणामुळे मागील मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद आहे या शैक्षणिक वर्षातही पहिले सत्र संपत आले आहे तरी शाळा बंदच आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवण्यासाठी शासन स्तरावरून ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिली जात आहे ही शिक्षण पद्धती शहरी भागामध्ये निमशहरी भागांमध्ये प्रभावी ठरत आहे परंतु ग्रामीण भागात सुविधांचा अभावमुळे ऑनलाइन शिक्षणात खूप आडचणी  येत आहेत.          पालघर सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागात तर ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबणे खूप कठीण काम ठरत आहे या लॉकडाउन च्या काळात  आदिवासी भागात बेरोजगारी वाढली आहे लोकांचे रोजगार  बंद आहेत. काम मिळत नाही.हाताला काम नाही यामुळे  एक वेळ खाण्याची भ्रांत आहे अशा बिकट परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी सुविधा स्मार्ट  अँड्रॉइड फोन यासारखी सुद्धा अगदी बोटावर मोजण्याइतक्या पालकांकडे उपलब्ध आहे अशा परिस्थितीत शिक्षण पद्धती ऑनलाईन शिक्षण पद्धती   कुचकामी ठरत आहे.  विद्यार्थ्यां