बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्राम विकास'नको आहे का!
मागासलेपणाच्या सवयीमुळे बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्रामविकास' नको आहे का! ब्लॉगर- दत्ता ढाकणे-बावीकर काल टि.व्ही वर निवडणुकांचे निकाल पाहत असताना 'ग्रामविकास मंञी पंकजा मुंढे यांचा राजिनामा', ही ब्रेकिंग न्युज कानावर पडली.क्षणभर विश्वास बसला नाही परंतु पंकजा ताईंचा हताश व उद्विग्न चेहरा पाहून बिड जिल्ह्यातिल जनतेबरोबरच राज्यातिल करोडो लोक जे मुंढे साहेबांच्या विचारांना मानतात त्यांना अनपेक्षित धक्का बसला.राजिनाम्याचे वृत्त ऐकुन बिड जिल्ह्यातिल सामान्य युवक युवति जे नोकरी-धंद्या निमीत्त पर जिल्ह्यात राहतात परंतु ज्यांना आपल्या जिल्ह्याचा विकास हवा आहे त्या प्रत्येक सामान्य तरुणांच्या मनात माञ एक प्रश्न निर्माण झाला 'मागासलेपणाच्या सवयीमुळे बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्रामविकास नको आहे का? Poetddl. blogspot.com हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे,इंग्रजा नंतर रजाकाराच्या जाचातुन सुटल्यानंतर प्रबळ राजकिय नेतृत्वा अभावी आणेक दशकं मागास व विकासापासुन