पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज!

इमेज
   भगवान गडावर दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज! --दत्ता ढाकणे-बावीकर        मागील काही दिवसांपासून भगवान गडावरील दसरा मेळाव्या विषयी ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत त्या ऐकुन सामान्य माणसांच्या मनाला वेदना होत आहेत.दसरा मेळावा होणार की नाही?पंकजा ताई गडावर येतिल की नाही? ताईंचे भाषण होईल कि नाही? दसरा मेळाव्याला विरोध कुणाचा? की या फक्त आफवा आहेत?अशे आनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मागिल ताळीस वर्षापासुन दसरा मेळावा आणि स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांचे आतूट नाते होते.संत भगवान बाबांच्या आशिर्वादाने मुंढे साहेबांनी सामान्य,गोरगरिब,बहुजन समाज्याच्या कल्यानाचे स्वप्न पाहीले व सत्ता त्यांच्या पायाशि आणून ठेवली.सध्याची तरुण पिढी त्यांचे विचार ऐकत ऐकत मोठी झाली.मुंढे साहेबांनी आपल्या नेतृत्व व वक्तृत्व कौशल्याने लोकांना राजकिय व सामाजिक संस्कार दिला.ज्या प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा त्याच प्रमाणे भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा.बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात मराठी व हिंदूत्वाची आस्मिता

जुनी पेन्शन आंदोलन! एक लोक चळवळ!

इमेज
जुनी पेन्शन आंदोलन! एक लोक चळवळ. स.न.वि.वि.....   महाराष्ट्रातिल तमाम dcps धारक शिक्षक / राज्य कर्मचारी बंधू भगिनिंना आमचा सप्रेम नमस्कार तशेच स्वातंञ्य दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा! मिञहो! नागपूर येथिल हिवाळी आधिवेशनावर काढलेल्या  यशस्वी आक्रोश मोर्चा पुर्वी म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटना म्हणजे ''पोरखेळ'' अशि हेटाळणी आनेक तथाकथित शिक्षक नेत्यांनी केली होती. परंतु नागपुरचा ऐतिहासिक/ प्रचंड आक्रोश मोर्चा पाहून आनेकांनी तोंडात बोटे घातली. त्यानंतर १५ मार्च रोजी तर आपल्या संघटनेने कहरच केला.स्वत:ला प्रस्थापित म्हणून घेणाऱ्या शिक्षक संघटनांना मागिल आनेक वर्षात जे जमले नाही ते आपन करुन दाखविले.आपल्या आजाद मैदानावरिल  भव्यदिव्य धरणे आंदोलनाने राज्यकर्त्यांना खडबडून जागे केले व विधानभवनात आपला आवाज पोहचला.(तरुण शिक्षक,कर्मच्याऱ्यांच्या संघटनेकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे  हे त्यांना समजले.     मिञहो! आपली संघटना आजून बरिच नवखी आसली तरी संघटनेचे यश मोठे आहे. नागपुरचा आक्रोश मोर्चा अन आनेक आमदारांनी दिलेला पाठिंबा(तो तात्पूरता का अशेना) ही आपली खुप मोठी उपलब्धी होती,त्यानंतर आप