पोस्ट्स

आम्ही आहोत मराठी पण टाळतो मराठी!

इमेज
आम्ही आहोत मराठी,पण बोलताना टाळतो मराठी!                            लेखक-दत्ता ढाकणे-बावीकर        दरवर्षी प्रमाणे यावर्षिही  मराठी राज भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय.हा दिवस जवळ आला की आपल्या मराठी तरुण वर्गाला (खास करुन शहरी)या निमित्ताने मराठी विषयी प्रेमाचे उबाळे येतात.विशेषतःसोशल मिडीयावर मराठी विषयी प्रेम उतू जाते.मराठी टिकली पाहिजे, मराठीचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे,प्रत्येकांनी मराठी बोललं पाहिजे,मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याविषयी खुप लिहील आणि बोललं जातं.आमची मुलं इंग्रंजी माध्यमात शिकतात अन तरिही आम्ही माञ  बेंबिच्या देठापासुन  मराठी दिनाच्या शुभेच्छा माञ द्यायला विसरत नाही. मराठी भाषा दिनाचे जसे जसे वर्ष वाढत चाललेत तशि तशि मराठी दीन होत चालली आहे .याला मराठी माणूसच कारणिभूत आहे, हे नाकारता येणार नाही.आम्ही फक्त बेलतो पण करत काहिच नाही.लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी ,ऐकतो मराठी! हे जरी खरे असले...

बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्राम विकास'नको आहे का!

इमेज
                मागासलेपणाच्या सवयीमुळे बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्रामविकास' नको आहे का!                                                                               ...

'शॅबी' घर ..!

इमेज
                         शॅबी घर .....(हे मी लिहीले नाही,वाचनिय आहे म्हणुन खास तुमच्यासाठी शेअर करत आहे) एक कार्पेन्टर म्हणजे सुतार होता. तो लाकडी घरे बांधण्यामधे एक्सपर्ट हो...

राजकिय क्रिकेट.....झेडपी मनपा ट्वेन्टी ट्वेन्टी.......

इमेज
   १.            राजकिय क्रिकेट.....!          झेडपी मनपा ट्वेन्टी ट्वेन्टी      विधानसभा वन्डे आहे      लोकसभेच्या कसोटी आधि      सध्या रंगित तालिम आहे कोण होईल क्लीन बोल्ड क...

दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज!

इमेज
   भगवान गडावर दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज! --दत्ता ढाकणे-बावीकर        मागील काही दिवसांपासून भगवान गडावरील दसरा मेळाव्या विषयी ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत त्या ऐकुन सामान्य माणसांच्या मनाला वेदना होत आहेत.दसरा मेळावा होणार की नाही?पंकजा ताई गडावर येतिल की नाही? ताईंचे भाषण होईल कि नाही? दसरा मेळाव्याला विरोध कुणाचा? की या फक्त आफवा आहेत?अशे आनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मागिल ताळीस वर्षापासुन दसरा मेळावा आणि स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांचे आतूट नाते होते.संत भगवान बाबांच्या आशिर्वादाने मुंढे साहेबांनी सामान्य,गोरगरिब,बहुजन समाज्याच्या कल्यानाचे स्वप्न पाहीले व सत्ता त्यांच्या पायाशि आणून ठेवली.सध्याची तरुण पिढी त्यांचे विचार ऐकत ऐकत मोठी झाली.मुंढे साहेबांनी आपल्या नेतृत्व व वक्तृत्व कौशल्याने लोकांना राजकिय व सामाजिक संस्कार दिला.ज्या प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा त्याच प्रमाणे भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा.बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनत...