पोस्ट्स

The RAINY DAYS....

इमेज
Poem--The RAINY DAYS..... Cloudy cloudy sky And wind so much blow heavy heavy rain And river overflow    Water in the pits and mud in the way how i can reach my home is away    My tummy became hungry So I am in hurry I carry my raincoat Friends don't worry     Bring enough tiffin My mother always says Its happen every year In the rainy days. Poet-Datta Dhakane-Bavikar Poetddl.blogspot.com

HAPPY FATHERS DAY....मलाही एक बाबा हवेत....!

इमेज
मलाही एक बाबा हवेत......!                                                                                                                      मलाही एक बाबा हवेत चॉकलेट घेउन ...

माणूसकी आजून जीवंत आहे...!जीवंत नाही तो माणूस!

इमेज
                                             माणूसकी आजून शिल्लक आहे... मयत शिक्षकाच्या कुटूंबाच्या मदतिसाठी हॉट्स अँप गृप च्या माध्यमातून शिक्षकांनी जमवले पावनेचार लाख रुपये.     समाजात माणूसकी शिल्लक राहिली नाही, इथे कोणी कोणाचा विचार करत नाही,धावपळिच्या युगात इतरांचा विचार करण्यास वेळ नाही! ही ओरड आपन नेहमीच करतो.परंतू पालघर जिल्ह्यातील शिक्षकांनी 'माणूसकी आजूनही जीवंत आहे' हे आपल्या कृतितून दाखवून दिले आहे.तब्बल पावने चार लाख रुपयाची रक्कम आठ दिवसात जमा करुन मयत शिक्षकाच्या कुटूंबाला मदतिचा हात दिला आहे. समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.    या विषयी सविस्तर माहिती अशी की,जि.प.शाळा पऱ्हाडपाडा केंद्र आंबेदे ता.पालघर येथिल शिक्षक संतोष दुंदा ढेंगळे हे ६ मे रोजी त्यांच्या १ वर्षाच्या मुलिच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुळ गावी पिंपरवाडी ता....

वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका.

इमेज
   वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका!   पंकजा ताई मुंढे यांच्यावर सध्या जे बिनबूडाचे आरोप होत आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्या पेड न्यूज चालवल्या जात आहेत हे पाहून आम्हाला पुन्हा एकदा एक वैचारिक व राजकिय पुनरावृत्ती होते की काय अशे वाटते.  ज्यांना मुंढे साहेबांनी मोठं केल तेच लोक आता ताई साहेबांच्या विरोधात कटकारस्थान रचत आहेत,यांच्या कारस्थानाला बळी पडू नका. नाहीतर तुमची गत दलित बांधवांसारखी होईल.भारतरत्न डॉ.आंबेडकरांसारखे नेतृत्व लाभले असतानाही सध्या दलित नेत्यांची आवस्था ना घर का न घाट का अशी झाली आहे.दलित समाज गटातटात विभागला गेलाय.देशाचे नेतृत्व करण्याची ताकत असतानाही दलित नेत्यांना आता कवडीमोल किंमत राहिली नाही.कॉग्रेस ,राष्ट्रवादीने आणि भाजपाने फोडा आणि राज्य करा  या धोरणामुळे दलित समाज एकसंघ राहिला नाही.आनेक नेते आपली चूल मांडून बसले आहेत़ परंतू समाजाची ताकत विखुरली गेली यामुळे राजकिय फायदा इतरांनाच होत आहे.सत्तेसाठी आता दलितांना सत्ताधारी पक्षांचे उंबरठे झिजावे लागत आहेत.बाबासाहेबांची शिकवन त्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे.देशात दलित समाज...

कविता न सुचलेली.....

इमेज
कविता--कविता न सुचलेली..... समोर पांढरा शुभ्र उन्हाळ्यातल्या ढगासारखा, रेषा नसलेला कागद नजर शुन्यात,मन माञ कवितेच्या शोधात इकडुन तिकड नुसत्या येरझारा मारत होत मागे हात बांधून स्थळ शोधत असलेल्या पोरीच्या बापा सारख मन कुठ कुठ गेल नाही म्हणून सांगु! मन गावाकडे गेल भुतकाळात डोकावल दिसल्या नुसत्या वाड्याच्या पडक्या भिंती ज्या भिंतीला धरुन आम्ही पावल टाकायला शिकलो गाव माञ होत तसच माणसं माञ बदलेली वाचनालयात कमी पानटपरी समोर पोरं माञ दिसली त्यांना काही सुचत नाही     कारण पाऊस पडत नाही इथे पावसाचा अन शब्दांचाही दुष्काळ आहे मन रिकाम्या हाताने पुन्हा वर्तमानात मन शेतात आल चिखल तुडीत पांदितला पाऊस पडुन गेलेला मानसं शेतावर निघालेली दावनितली गुर सुटलेली शाळेला दांडी मारुन पोर डोंगरावर चाल्लेली आठवलं इथेच सुचलेली पहिली कविता वाहनार्या संथ पाण्यात नदिच्या किनारी त्या चिंचेच्या झाडाखाली पन आज कविता सुचली नाही एकही शब्द सापडला नाही आज शब्दांचा संप आहे की गणपतीची सुट्टी आता मन भविष्य पाहत होत कल्...

वर्ष नवे! संकल्प जुनेच.....

इमेज
      वर्ष नवे ! संकल्प जुनेच....सतराच्या सतरा तऱ्हा       सरले ! आणखी एक वर्ष सरले! कसा काळ गेला काहि कळलेच नाही, या एका वाक्यात २०१६ चे वर्णन करावेशे वाटते.२०१७च्या पुर्व संधेलाआम्ही मावळतीकडे तोंड करुन उभे होतो.साश्रु नयनांनी नाही परंतु जड हताने आम्ही सरत्या २०१६ला निरोप देत होतो.तो आस्ताला जानारा सुर्य नारायण आमच्याकडे लाल भडक नजरेने पाहत होता.जरासा रागावलेला दिसत होता.येरवी येवढा लालबुंद झालेला तो आम्ही पाहिला नव्हता?की आमचे त्याच्याकडे लक्षच नव्हते? कधि उगवायचा अन कधि मावळायचा?आम्ही कशाला त्याच्याकडे लक्ष दिलयं? दररोजच्या जगरहाटीत आमचे त्याच्याकडे जरा दुर्लक्षच झाले होते.तो त्याच्या दिनचक्रात व्यस्त आम्ही आमच्या दिनक्रमात मग्न.      ...घटिका भरली ,तो बुडाला,२०१६चा आंत झाला.सृष्टीवर काळोख पसरला.असंख्य लोकांप्रमाणे आम्हीही नविन वर्षाच्या पुर्व संध्येला  मनातली मनात नवे नवे संकल्प करत राञ होण्याची वाट पहात होतो.आणि आश्चर्य ! आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.आमचे मन फ्लँशबँकflashback मध्ये गेले.थेट मागच्या वर्षिची थर्टी...

दुष्काळ पाण्याचा अन विचारांचा!

इमेज
दूष्काळ इथेही अन तिथेही                   दूष्काळ आवकाळी अन सुलतानी         पाण्याचा अन विचारांचा खालपासुन वरपर्येंत दुष्काळ! या देशात गरिब अन विचार रोजच मरतात दोघा...